पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

★ प्रेरणादायी विचार

इमेज
★ समस्या म्हणजे यातनांनी भरलेला डोह नव्हे...                 आपण आपल्या खऱ्या आयुष्यात पूर्ण दिवस काही ना काही करत असतो मग ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस किंवा व्यावसाय सुद्धा असू शकतो. आत्ता माणूस म्हणून जगताना काही काळ ताण यातना समस्या हे सर्व होणारच ना त्याशिवाय आयुष्य आनंदात कुणी जगत आहे अस या जगाच्या पाठीवर कुठेच घडलं नाहीय. हरकत नाही कुणी यातून बाहेर येतं तर कुणी येऊ पाहत पण कालांतराने तो बाहेर येतो. पण, काही असे ही असतात की फक्तं ही समस्या अशी आहे ते तसं आह येवढं करतात आणि तिथेच दाबून राहतात.                   आपण शालेय जीवनात अभ्यास केला आनंद व्यक्त केला बागडलो म्हणजे ते खरं आयुष्य असल्यासारखं वाटतं आणि ते खर आहे पण आत्ताला ते घडण ही अशक्य आहे. अर्थात काय वेळ काय सांगते माझ्यासमवेत पुढे चल नक्कीच मोठा होशील. लहापणापासूनच वाटायचं मोठा झालो की हे करेन ते करेन पण आत्ता त्यासाठी फारस नाही पण थोडफार अवघडल्यासारखं वाटतं. यात ही मोठा फरक आहे की लहानपणी एक ताकद एक ऊर्जा होती की मोठे पणी हे करायचं. आणि आज त्य...

प्रेरक विचार

इमेज
★ ख़ुद को पहचानो और सबसे ज़्यादा भरोसा ख़ुद पर करो..                 आप कभी पहाड़ पर गए होंगे और वहां पर अपनी गूंज भी सुनी होगी जो बार बार गूंजती रहती हैं। उससे क्या सीख मिलती है कभी सोचा है। अगर आप ऐसा करते भी हो तो बस बाद में भूलते भी होंगे कि चल यार जाने दो कौन सोचेगा करेगा इतना। उसका मतलब होता है आप जो भी हो बस गूंजते रहो अपने लक्ष्य के पागलपन में आवाज़ एक बार दस लोगों तक पहुंच सकती है सौ या हज़ार लोगों तक नहीं पहुंच सकती। यादी आप उस आवाज़ को पूरे तन मन से इस दुनियां तक पहुंचाना चाहते हो तो उसे बार बार गूंजना ही होगा। तब कहीं जाकर वो पहाड़ियों जैसा महसूस कर सकते हो। उस आवाज़ में ना एक सरलता और निर्भय रहता हैं बस उसे अच्छे से सुनकर पहचानना है आपको और सच में ख़ुद को पहचानो और ज़िंदगी में आगे बढ़ो।                 मैंने कभी ऐसा नहीं देखा है कि मछली ज़मीन पर खेल रही है और आकाश में हिरन उड़ रहा है। ऐसा हो भी नहीं सकता क्योंकि हर एक जानवर अपने अपने अलग अलग तरीकों के कला के लिए समर्थ है। और वो वहीं करता है...

★ प्रेरणादायी विचार

इमेज
  ★ मनाची शांती कशी शोधावी अथवा मन एकाग्र कसे करावे             मन हे खुप मोठा आधार असतो तो आपल्या शरीराचा आपल्या मानसिकतेचा. मनाला शांत आणि एकाग्र ठेवण्याचा अनेक जण आपल्या आपल्या परीनं अथक प्रयत्न करतात. पण, यश यात त्यांनाच येते जे जोमान या गोष्टीचा पाठपुरावा करतात. कारण स्वप्नाचा पाठलाग करताना आणि आपले दैनंदिन जीवन जगताना आपल्याला मन शांत ठेवावं लागतं. मनाची शांती पूर्णपणे कधीच अस्तित्वात नसते मन बऱ्याचदा या गोष्टीवरून त्या गोष्टीवर फिरकत असते हा प्रवास कायम चालूच असतो. ठरवलेल्या कामामध्ये फक्तं काही क्षण फक्तं शांती मिळते आणि घेता सुद्धा येते पण अखेर तीच परिस्थिती येते की मनाला एकाग्र करण प्रत्येकाला कठीण असतं.                मन हे एक अधिकार गाजविणारा आपल्या शरीरातला असा अवयव आहे की, जो आपल्याला सत्कर्म आणि कुकर्म करायला भाग पाडतो. हे तेव्हाच शक्य होत जेव्हा आपण मनाच्या आहारी जातो. एखादी गोष्ट मिळावी म्हणून लालची बनतो. राग, क्रोध, मोह, मत्सर आणि माया ही पंचद्रिये आहेत जे मनाला शांत निखळ प्रवाहातून बाहेर खेचून ...

★ प्रेरणादायी कविता

  ★ मोती शिंपल्यातला... ओल्या पुळणीतला तो गारवा स्पंदने जागी करुनी गेला.... लाटांनी ही त्या शिंपल्याला आनंदच दिला निराळा.... बांधील कवाडे खुले झाले भय ही उरातूनी हटविले.... नव्या आयुष्यास प्रारंभ केला आनंदाने मोत्याचे मन गहिवरले.... रुरळ्या वाटा राहिला एकटा शिंपला ही मागे पहुडला.... क्षणार्धात बदलले आयुष्य अनेक करांमधूनी तो रेंगाळला.... सुखद आयुष्य देण्या त्याला खरे आयुष्य शिंपल्याने वेचीले.... मोती तो शिंपल्यातला अनमोल धनीत राजापरी त्याचे सगे बनले....                 ✍️ ओंकार जगदेव वाडकर        ★ धावून बघ... आयुष्य आहे हे वेड्या, येतील त्या संकटांना झेलून बघ... क्षणात तिथं लाथ मारून, त्यापुढे एकदा तू धावून बघ... निर्दयी दगड होण्यापेक्षा, वेगळा दगड होऊन बघ... दगडातूनही पाझर फुटतो, जरा विहीरीमध्ये डोकाऊन बघ... शर्यतीत हार जीत होतच असते, तिला जरा आजमावून बघ... अपयश आलं तरी समाधान मान, अन् पुन्ह्यांदा जोमान धावून बघ... होतील अनेक वेदना बोचतील साऱ्या देहाला, तरी तू त्यांना  गोंजारून बघ... मदत करतील त्याही तुला, मनातून थोड...

★प्रेरणादायी विचार..

     ★ नकारात्मक विचारातून सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण करावी...?           मित्रांनो आयुष्य आहे म्हटल्यावर झटपट ही होणारच ना. जिथं संघर्ष नाही तिथं आनंदाला उधाण नाही. अगदीच आनंद सुख नसतं असं काही नसतं. पण, खरा आनंद तर तेव्हा असतो जेव्हा आपण आपली स्वप्न येणाऱ्या अडचणी संकटे यांवर मात करून मोठ्या धैर्याने सामोरे जातो आणि पुढे वाटचाल करतो. हे आयुष्य आपले आहे तर विचार आणि त्या विचारसरणीला एक मार्गदर्शक असणं ही गरजेचं असत. आपण जर बोलके नाही झालो तर आपले विचार आपले भाव हालचाल समोरच्या व्यक्तीला समजणं कठीण असतं.  पण, काही वेळा असं होताना जास्त निदर्शनात येतं की,  कोणत्याही गोष्टीचा अती विचार हा नकारात्मक दृष्टिकोन तयार करतो आणि कमजोर बनवतो. कमजोरी ही खरी ताकद असते की, तिच्या जोरावर मोठ्या धैर्याने आणि सहनशीलतेने उभे राहून आपली दिशा आपल्याला ओळखायची असते. निसर्गाची चक्रे अशी आहेत की दिवस मागून रात्र, आठवडे मागून महिने आणि महिन्यांमागून वर्ष लोटली जातात. प्रत्येकाला स्वतः मध्ये एक सकारात्मक बदल करता येणं ही एक काळाची गरज आहे आणि तशी प्रत्येकाची प...

★ सफ़लता प्रयासों में

                            🖋️ ओमकार जगदेव वाडकर             संगमेश्वर, रत्नागिरी             (७२१९४३२७०६)                                             एक गांव है जहां बहूत सारे लोग रहते है। अलग अलग चेहरे है कहीं हमशकल भी होते है ये कोई गांव दूसरा नहीं है एक हमारी दुनियां हमारा देश और उसमे राज्य और उसमें शहर और गांव। वहीं गांव जहां हम सारे लोगों का जन्म हुआ। कहीं सारी कहानी हो जाती जो हमें बहुत कुछ सिखाती हैं। और चलने पर मजबूर करती है। चाहें मन और शरीर में कितनी भी क्यों ना थकान हो पर हालात ऐसे होते है की सब भूलकर आगे जाना भी ज़रूरी होता है।बचपन से हम सारों ने एक सुना होगा की, सफ़लता प्रयासों में छुपी है। और हम सारे बहुत ऐसे कहीं फिल्मे देखते थे,कहीं कहावतें पढ़ते थे की एक आलीशान बंगला जहां गाड़ी नौकर सब कुछ है पैसा एक ऐसी चीज़ है जो कभी सफ़ल इंस...

★कंकोत्री....

              आयुष्यात प्रत्येकाला कुणाचा ना कुणाचा सोबती होऊन आयुष्याचा साथीदार बनून जगावं लागत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या साथीदाराच्या संमतीने आयुष्य जगण्यात आनंदच वाटतो की आपला हक्काचा चेहरा कधीही आपल्यासाठी तयार असेल. मला ही असच वाटतं असावं कुणी तरी आपल्यासाठी खास, विश्वास जपणार, आपलंसं करणार अस कुणीतरी जी इथून थेट कंकोत्री पर्यंत साथ देणारी असावी. ऐकायला शब्द नवा वाटतो ना.. कंकोत्री म्हणजे मला ही नवीनच होती ज्याला आपण लग्न पत्रिका म्हणतो. जिच्या आधारे आपल्याला थोरा मोठ्यांचे, नातेवाईकांचे, आशीर्वाद आणि उपस्थिती कायम मिळते. जिच्या प्रथम पानी गजाननाचे नावारूपी दर्शन होते.             आज अनेक चेहरे आहेत अनेक व्यक्ती आहेत ज्या केवळ या कंकोत्री आधारे साथीदार बनून खऱ्या अर्थानं  आयुष्याचे भागीदार बनतात. कंकोत्री असली की, एक ठोस पाऊल असते जे सर्वानुमते मंजूर करून प्रत्येकाचं शुभमंगल सावधान होणारच असत. काही वर्षांच्या अवधीनंतर आज मला सुद्धा तुझं नाव त्या कंकोत्री मध्ये पहायचं आहे. दोघांना एकत्र यायला तोच खरा मदतीचा हात अ...